नवीन शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय पद्धतीने शालेय गणवेशाचे वितरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कापड उद्योग अडचणीत येणार असून ५० हजार कुशल कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड येणार असल्याची तक्रार कापड उद्योजकांनी केली आहे. ...
अपघात होताच तुपाचे पाऊच रस्त्यावर पडले. हे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी व स्थानिक नागरिकांनी पाऊच जमा करून पळ काढण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती. ...
Mallikarjun Kharge Criticize Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...
शासनाने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी नगर तालुका बाजार समितीत कांद्याचे दर प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी वाढले. गेले दोन महिने कांद्याचे दर एक ते दीड हजारांवर होते. मागील वर्षी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. ...