राज्याबाहेरून आलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक मराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. त्यांचे खच्चीकरण केले जाते, अशी खंत गुप्त विभागाचे माजी पोलीस आयुक्त अॅड. हरिसिंग साबळे यांनी येथे केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...
...तर दुसरीकडे मुंबईतील ४०० किमी लांबीच्या २१२ रस्त्यांच्या कामांचे जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र एकाही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. ...
रिअल इस्टेटमधील गुणवत्ता आश्वासन अहवालाचा आराखडा विकसित करण्यासाठी सर्व बिल्डरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांना पत्र लिहून आता त्यांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. ...