लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा - Marathi News | ''Recruit ZP before code of conduct goes into effect, otherwise...''; Rohit Pawar's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा

राज्यातील जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीची जाहीरात निघून पाच वर्षे लोटली तरी विविध कारणांनी ही भरती झाली नाही. ...

हंगामी वसतिगृह नावालाच, बीडमधील १८३९ मुले शाळा सोडून कोल्हापूरमध्ये उसाच्या फडात - Marathi News | In the name of temporary hostel, 1839 children from Beed dropped out of school and went to sugarcane fields in Kolhapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :हंगामी वसतिगृह नावालाच, बीडमधील १८३९ मुले शाळा सोडून कोल्हापूरमध्ये उसाच्या फडात

'अवनी' संस्थेने काेल्हापूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांवर जाऊन घेतली माहिती ...

१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ! - Marathi News | 13 hours without food, water, Muslim people roza Ramadan begins with excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ!

सुरूवातीचे पंधरा उपवास हे सुमारे १३ तासांचे असून त्यानंतर मात्र १४ तासांचे पुढील उपवास असणार आहे. ...

"मी जळत्या बसमधून उडी मारली, आईला बाहेर खेचलं पण..."; नवरीने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | bride jumped out of burning bus dragged mother out by holding leg ghazipur bus fire story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जळत्या बसमधून उडी मारली, आईला बाहेर खेचलं पण..."; नवरीने सांगितलं नेमकं काय घडलं?

रस्त्यात लग्नासाठी जात असलेल्या बसवर हायटेंशन वायर पडली आणि बसला आग लागली. बसला आग लागली तेव्हा वधूही त्या बसमधून प्रवास करत होती. ...

देशभरात लागू झाला CAA, मात्र आसाममधील हिंदू करताहेत विरोध, असं आहे कारण  - Marathi News | Assam CAA Protest: CAA was implemented across the country, but Hindus in Assam are protesting, this is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात लागू झाला CAA, मात्र आसाममधील हिंदू करताहेत विरोध, असं आहे कारण 

Assam CAA Protest: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) सोमवारी देशभरात लागू केला आहे. या संदर्भातील अधिसूचनाही केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. मात्र केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर या कायद्याला अनेक भागातून विरोध होऊ लागला आहे. सीएएला विरोध ...

या फोटोत तुम्हाला आगपेटीच्या किती काड्या दिसत आहेत? 99 टक्के लोकांचं चुकलं उत्तर! - Marathi News | Brain Teaser : Can you count the number of matchsticks in this pic most of people gave wrong answer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या फोटोत तुम्हाला आगपेटीच्या किती काड्या दिसत आहेत? 99 टक्के लोकांचं चुकलं उत्तर!

Brain Teaser : या फोटोत काही आगपेटीच्या काड्या दाखवल्या असून त्या किती आहेत हे मोजण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. ...

४५ दिवस बंद राहणार विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन; दिवसातून केवळ ५ तास मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन - Marathi News | Pandharpur Vitthala's padasparsha darshan will be closed for 45 days; Vitthala's mukdarshan will be available only for 5 hours a day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :४५ दिवस बंद राहणार विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन; दिवसातून केवळ ५ तास मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते खाली भक्त निवास येथे घेण्यात आली. ...

'मोदी काळात' मुख्यमंत्रिपद गमावणारे मनोहरलाल खट्टर सातवे मुख्यमंत्री, इतर 6 कोण? पाहा... - Marathi News | Haryana Political Crisis: Manoharlal Khattar is seventh Chief Minister to lose post of Chief Minister in the 'Modi era', see the list | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी काळात' मुख्यमंत्रिपद गमावणारे मनोहरलाल खट्टर सातवे मुख्यमंत्री, इतर 6 कोण? पाहा...

Haryana Politics: लोकसभा निवडणुकीपूर्वी अचानक हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह संपूर्ण कॅबिनेटने राजीनामा दिला आहे. ...

Kolhapur: ..तरच जूनपर्यंत पुरेल पाणीसाठा, शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांनी दिला सल्ला - Marathi News | The reservoir of 12.70 TMC in the dams of Kolhapur district will be sufficient till June | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ..तरच जूनपर्यंत पुरेल पाणीसाठा, शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांनी दिला सल्ला

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणांमध्ये १२.७० टीएमसी एवढा जूनपर्यंत पुरेल पाणी साठा आहे. शेतीसाठी पाणी काटकसरीने वापराल तर हा उन्हाळा ... ...