दरवर्षी पाचविला पुजलेला दुष्काळ.. अवकाळी गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ...
जालना : राज्यातील दहा जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज भेटी देवून गट व ग्रामसंघ यांच्या कामकाजाची पद्धती जाणून घेतली. ...
जालना : अंबड रोडवरील नूतन वसाहत भागातील मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे शहर वाहतूक पोलिसांनी शनिवारी हटविली. ...
पारध : भोकरदन पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण बिडवे यांनी धावडा व धाड (ता.बुलढाणा) येथे छापे मारून ७१ हजार ९०० रुपयांचा गुटखा जप्त केला. ...
दुचाकीवरून घरी जात असताना भामट्यांनी रस्त्यात अडवून 68 हजार रूपयांचा ऐवज लुबाडून नेल्याचा प्रकार आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. ...
जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ...
पावसाने ओढ दिल्याने चिंताग्रस्त शेतक:याला यंदा कांदा रडविण्याची चिन्हे दिसत आहेत. जून महिना संपत आला आहे. ...
संत तुकारामांची पालखी आकुर्डीवरून, तर ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून आज दुपारी पुण्याकडे मार्गस्थ झाली. ‘ ...
बदनापूर : शहरातील तीन किराणा दुकानांच्या समोरून १ लाखाच्या गोडतेलाचे ८ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ...
परतूर :तालुक्यात मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसात तालुक्यात पावसाची सरासरी २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...