रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के तर मालभाड्यात ६.५ टक्के वाढ करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरूद्ध देशात कॉंग्रेस व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले असतानाच येथील कॉंग्रेस कार्यकर्तेही आक्रमक ...
औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आतापर्यंत विभागातील १,२४९ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात सापडली आहेत. ...
येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये मानव मंदिर परिसरामध्ये दर शनिवारला आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास येथील विक्रेते नाशवंत ओला भाजीपाला रस्त्यावरच फेकून देतात. ...
पावसाळ्यात जनावरांना विविध रोगाची लागण होते. खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उपचाराअभावी पशुधन दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान ...
मागील आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सचे शहरात व ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. मोबाईल फोनची सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारले जात आहेत. मात्र टॉवर उभारण्याकरिता शासकीय धोरणानुसार ...
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या भरतीमध्ये शारीरिक क्षमता चाचणीसाठी स्वत: सामोरे न जाता आपल्या नावावर मित्राला मैदानात उतरविणाऱ्या उमेदवाराची बनवेगिरी उघडकीस आली. ...
राज्यात आरोग्य संस्था स्थापन्याबाबत आरोग्य विभागाने बृहत आराखडा तयार केला असून यात विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र या आराखड्यात कुरखेडा तालुक्यातील पुराडा या नवीन ...
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस विभागाने आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे आयोजित केले. सन २०१२ यावर्षी मेळाव्याच्या माध्यमातून विविध गावात ...
औरंगाबाद : डॉक्टरांनी आपल्या क्षेत्रात कार्यरत असताना साहित्याशी जुळवून घेतल्यास मोठे काम होईल, असे प्रतिपादन ख्यातनाम कॅन्सरतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी यांनी केले. ...
जिल्ह्यात एक डायट व खासगी व्यवस्थापनाचे १७ असे एकूण १८ डीटीएड् अध्यापक विद्यालय आहेत. या सर्व कॉलेजचे मिळून १ हजार १४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र यंदा जिल्हाभरातून डीटीएड्च्या ...