नाशिक : संदीप फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता संपूर्ण आयुष्यभर चालणार्या व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संदीप पॉलिटेक्निकमध्ये करण्यात आले आहे. ...
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा जतन करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे तरच विकासान्मुख भारत, वैज्ञानिक भारत, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण भारत घडेल, असे विचार विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी, तामलवाडी परिसरात गुरूवारी रात्री वादळी वार्यासह बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला़ देवकुरळी येथे वीज पडून दोन बैल ठार झाले ...
दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांविरोधात नगरसेविकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. ...
पावसाळ्यात दरवर्षी मराठवाड्यासह विदर्भात विजेचा कडकडाट, गारपीट व वादळी वार्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित्व व वित्त हानी होते. ही हानी टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी ...
यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनच्या बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी विभागाने मात्र शेतकर्यांना घरचे ...
जिल्हय़ात ८ लाख ४0 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना १ हजार ५८९ कोटी पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. यापैकी केवळ ११ टक्के वाटप झाले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने ख्वाजा बेग यांना विधान परिषदेवर घेऊन जिल्ह्यातील आपली आमदार संख्या वाढविली. त्याचा सर्वाधिक फटका दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. ...