तालुक्यातील कळमना येथील बहुचर्चित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या महाघोटाळय़ात येथील ग्रामसेविका संतोषी रामटेके यांच्यावर अनियमितता आणि कर्तव्यात ...
नुक त्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील एक लाख लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये ...
भविष्यात कुठल्याही युद्धात अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे प्रतिपादन मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल पी. कनकराज यांनी केले. ...
एलबीटीमधील तरतुदींमुळे व्यापारी त्रस्त आहेत. एलबीटी हटविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले असले तरीही व्यापार्यांना ठराविक तारखेपर्यंंत विवरण भरावेच लागेल. व्यापारी एलबीटी भरण्यास तयार आहे, ...
दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड यांनी केल़े ...
येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील मजुरांच्या झोपडपट्टीने शनिवारी आगीचा थरार अनुभवला. या परिसरात अचानकपणे लागलेली आग पाहता पाहता पसरली, भडकली अन् १३७ झोपड्या स्वाहा करुनच शमली. ...
बांधकाम कंत्राटदाराची तीक्ष्ण शस्त्राने घाव घालून हत्या करण्यात आल्यामुळे बिडगाव (नंदनवन) परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. मनिराम रूपचंद नागेश्वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे. ...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शेकडो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबद्दल तत्कालीन संचालक व अधिकार्यांना दोषी धरण्याच्या सहकार खात्याच्या अहवालामुळे आपण विधिमंडळात मांडलेला हा गैरव्यवहार सिद्ध ...
मे महिन्यातील शेवटचा दिवस चांगलाच तापला. शनिवारचा दिवस यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांधिक तापमानाचा ठरला. दुपारी नागपुरातील पारा चक्क ४६.२ अंश सेल्सिअसपर्यंंत पोहोचला होता. ...