औरंगाबाद : जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांचा चातुर्मास दि.२९ जूनपासून सुरूहोत आहे. यानिमित्त चातुर्मास मंगल प्रवेश शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ...
जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २२० हेक्टर क्षेत्रात धानाची रोपवाटिका तयार करण्यात आल्याची नोंद घेतली आहे. ...
औरंगाबाद : नियोजित सातारा- देवळाई संयुक्त नगर परिषदेबाबत आलेल्या सर्व १९ आक्षेप आणि सूचनांवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. ...
अपुरा साठा यातून निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणासाठी अपवाद म्हणून दुष्काळ निधी खुला करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. ...