प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक येतो. पण प्रत्येक स्त्री सुगरण असतेच असे नाही. पण लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कायम ती आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि रूचकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत असते असे म्हणतात. ...
महापौरपदावर कार्य करताना आरोग्य आणि शिक्षण सेवेत सुधारणा घडवून नागनदीची स्वच्छता, शहरात हरितक्रांतीची योजना, वृक्षारोपण, तलावांना निर्माल्यमुक्त करणे आदी कामे तडीस नेली. ...
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी ...
मिहान प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रसंगी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन स्थानिकांशी बोलणी करून आणि चर्चेच्या मार्गाने अडचणी सोडविण्याची विनंती केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शता यावी, यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात ...
काटोल जिल्हा व्हावा, अशी मागणी १९७२ पासून केली जात आहे. त्यासाठी आंदोलन, उपोषण, रास्तारोको आंदोलनासोबतच जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रत्येक मुख्यमंत्री, ...