लहान मुलं त्यांच्या निरागसपणामुळे कधी काय करतील हे सांगता येत नाही. मात्र याच निरागसपणातून लहान मुलांनी केलेल्या उचापती कधी कधी त्यांच्या कुटुंबीयांना खूप महागात पडतात. अशीच एक घटना समोल आली आहे. ...
मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि सिंचनाच्या पाळ्या सहजपणे लांबवता येतात. बाष्पीभवन कमी झाल्यामुळे कमी पाण्यातही कांदा पिकाची वाढ जोमात राहते. ...
मानार प्रकल्पाच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरांवर शेतकरी उसाची लागवड करीत असले तरी कंधार तालुक्यात एकही साखर कारखाना नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत. ...
8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत होते. आता, सरकारने यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. ...