ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
Swelling on Face Cause : चेहऱ्यावर सूज येण्यामागे केवळ जास्त मीठच नाही, तर मीठ कमी घेणे, कमी पाणी पिणे, झोपेची कमतरता, शरीरातील सूज आणि हार्मोन्सचं असंतुलन ही देखील कारणं असू शकतात. ...
Madheghat Trekking bee Attack: पुण्यातील एका साहसी ट्रेकिंग क्लासच्या माध्यमातून ५० हून अधिक विद्यार्थी आणि प्रशिक्षक मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करत होते. ...
Post Office NSC Scheme : ही भारत सरकारची एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक योजना आहे, विशेषतः ज्यांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत आणि चांगले परतावे मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी. ...
भुईमूग हे तीनही हंगामांत घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. उन्हाळ्यात निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादकताही चांगली राहते. शिवाय यावर्षी भूजलस्तरात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा ...