स्थानिक लोकांनी पर्यटकांना आश्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. या संकटाच्या काळात काश्मिरींनी पर्यटकांची अतिरिक्त देखभाल करून आपलेसे केले आहे. ...
मेलिंडा यांच्या या पुस्तकात २७ वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा क्षण, आई-आजी होण्याचा अनुभव, गेट्स फाउंडेशनमध्ये काम करणं, ते सोडणं, महिला हक्क, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात नव्यानं काम उभं करणं अशा अनेक अनुभवांबद्दल त्यांनी लिहिलं आहे ...
सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याची उपाययोजना वगळल्यास, इतर सर्व उपाययोजना सांकेतिक आहेत. जलवाटप करार स्थगित करणेदेखील बोलण्याएवढे प्रत्यक्षात आणणे सोपे नाही. ...
एकीकडे पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेत ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन राबविले व दुसरीकडे शहरात हत्येची घटना घडल्याने पोलिसांची कार्यप्रणाली भरकटत चालली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. ...