शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

खेकड्यांवर ‘३०२’ गुन्हा दाखल करा- ‘तिवरे’ धरण प्रकरणी ‘राष्टवादी युवक’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:43 AM

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘तिवरे’ धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ‘३०२’ नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन ‘राष्टÑवादी युवक ...

ठळक मुद्देपोलीस ठाण्याच्या दारात खेकडे घेऊन काही काळ निदर्शने केली.

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘तिवरे’ धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ‘३०२’ नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन ‘राष्टÑवादी युवक कॉँग्रेस’च्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांना निवेदन दिले. पोलीस ठाण्याच्या दारात खेकडे घेऊन काही काळ निदर्शने केली.

‘तिवरे’ धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे शिवसेनेचे मंत्री सांगत आहेत, त्याचा निषेध करत जबाबदार अधिकाºयांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. या गोष्टीचे गांभीर्य नाहीच, उलट संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे सांगून सरकार अंग काढून घेत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे मंत्री सांगत असतील, तर खेकड्यांवरच ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी युवकच्या पदाधिकाºयांनी केली. पदाधिकाºयांनी मागणीचे निवेदन शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना दिले. यावेळी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सूरज चव्हाण, डॉ. शैलेश मोहिते, आदिल फरास, बाळासाहेब महामूनकर, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, राकेश कामठे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूर