शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या तहसीलदारांना 'वंचित' आघाडीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST

शेती आणि शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे; परंतु केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदे बनवून शेतकऱ्यांवर अन्याय केला ...

शेती आणि शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे; परंतु केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदे बनवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नवे तीनही कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, कुटुंबास १ कोटी रुपये मदत द्यावी, आंदोलन बदनाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा वंचित आघाडीतर्फे सुरू केलेले व्यापक आंदोलन थांबणार नाही.

शिष्टमंडळात अर्जुन दुंडगेकर, आप्पासाहेब भडगांवकर, महादेव खातेदार, विजय शिरगांवकर, ज्ञानराजा चिघळीकर, परशुराम कांबळे, शिवाजी कांबळे, बसप्रभू कांबळे आदींचा समावेश होता.

-----------------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे तहसीलदार दिनेश पारगे यांना निवेदन देताना परशुराम कांबळे, अर्जुन दुंडगेकर, बसप्रभू कांबळे, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०५०३२०२१-गड-०४