नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर : ‘उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांच्यापैकी कोणी लढायचे हे ठरलेले नाही, सुहास लटोरे यांचेही नाव येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनीच ताकदीने काम करायचे. माझ्यासह मधुरिमाराजे व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याही नावांची चर्चा ...
भादोले : केंद्र व राज्यात सत्ता असलेला भारतीय जनता पक्ष विकासकामे आणि विविध योजनांच्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपचे दोन खासदार व दहा आमदार निवडून येतील, असा विश्वास चंद्रकांत पाट ...
उत्तूर : समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी झटणारे, शोषितांचे प्रश्न सोडवणारे डॉ. गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. तीन वर्षे झाली तरी अद्याप मारेकरी सापडत नाहीत. अच्छे दिन म्हणणे व प्रत्यक्षात ते आणणे यात खूप फरक आहे. सरकार स ...
रमेश साबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा तारळे : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अनेक खेडी तसेच गावं विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन स्वयंपूर्ण होत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र राधानगरी तालुक्यातील तळगांवपैकी डोणेवाडी हे गाव ...
विश्वास पाटील ।कोल्हापूर : केंद्र सरकारने गतवर्षी मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या सौर कृषी पंप बसविण्याच्या अटल सौर कृषी पंप योजनेला या वर्षात पावसाळा सुरू झाला तरी केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. अजून केंद्रानेच निधी मंजूर न केल्यान ...
गारगोटीत नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कारगारगोटी : आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांचे नारळ वाढवून स्वत:ची टिमकी वाजविणाºयांना ग्रामपंचायत निवडणुकीत गारगोटीच्या मतदारांनी योग्य जागा दाखविली आहे. आता तरी त्यांनी वास्तवात यावे, अशी घणाघाती टीका आमदार ...
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची आठवी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २,७९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना चार कोटी ७८ लाख ५२ हजार रु.चा लाभ मिळणार आहे. ...
भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् हे सोमवार दि. ४ जून रोजी कोल्हापुरात येत असून सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे. कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबर्सचे अध्यक ...
शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू केलेल्या संपाचा परिणाम दिसू लागला आहे. कोल्हापुरात आंदोलनाची तीव्रता नसली तरी नाशिकसह इतर भागातून येणाऱ्या मालावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. कोल् ...