कसबा बावडा : करवीर पंचायत समिती सभापतीपदी कसबा बीडचे राजेंद्र सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे तर प्रमुख उपस्थितांमध्ये गटविकास अधिकारी सचिन घाटगे उपस्थित होते. सूर्यवंशी हे माजी आमदार व जिल्हा कॉँ ...
कोल्हापूर : गेल्या चार वर्षांतील भाजप सरकारच्या कारभाराचा पोलखोल करीत राष्टÑवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी उपहासात्मक पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करीत प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांना ‘आऊ ...
कोल्हापूर : ‘जागतिक योग दिन’ गुरुवारी जिल्ह्यात साजरा झाला. विविध शाळांसह संस्थांनी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात योग प्रात्यक्षिकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह तरुण, नोकरदार, व्यावसायिक तसेच वेगवेग ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ३२ जण जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी ...
सतिश पाटील ।शिरोली : एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्षातील विविध अपघातात कोल्हापूर विभागात १४ कामगार मृत झाले; तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह फक्त नावालाच साजरा होतो. शिरोली एमआयडीसीमध् ...
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे सुरू असणाऱ्या भगवान महावीर आंतरराष्ट्रीय गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी दुसºया दिवशी मानांकित खेळाडूंनी आगेकूच कायम ठेवली.तिसºया फेरीअखेर अग्रमानांकित त ...
पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्याने या नदीच्या तिरावरील गावांना पिण्याचे पाणी शुद्धिकरण (वॉटर प्युरिफायर) करणारी यंत्रे त्या परिसरातील खासगी कंपन्यांच्या ...
राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे. उत्पादनखर्च पाहता आता हातात जनावरांचे शेणही राहणार नाही. पाण्याची बाटली वीस रुपये आण ...
शाहूवाडी तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदसंख्येचा समतोल ढासळल्यामुळे जवळपास तीसहून अधिक शून्य शिक्षकी प्राथमिक शाळा ‘विना शिक्षक’ हा मागचा पाठ पुढे गिरवित आहेत. ...
नऊ वर्षे आरोग्य सेवा आणि भरलेल्या रकमेचा दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील फिनॉमेल ग्रुप आॅफ कंपनीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने कोल्हापुरातील ६५० गुंतवणूकदारांना सुमारे २ कोटी ८० लाख रुपयांचा गंडा घातला. ...