स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर संस्थापक जिल्हाध्यक्ष आणि राजू शेट्टी यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या भगवान काटे यांनीही अखेर भाजपची वाट धरली. चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रे ...
शरद पवार तुम्ही पाटलांना ओळखलं नाही. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्याबरोबरच निसर्ग व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची पावले उचलली होती. त्यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यावेळी राजे होते, आता प्रशासन आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. त्यासाठी सर्वांच् ...
कोल्हापूर : आर्किटेक्टस्नी नवीन इमारतींची रचना करताना त्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा यांसह सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या घरांची रचना करावी, असे ... ...
कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्वसामान्यांच्या भल्यासाठी अनेक योजना कार्यान्वित ... ...
नवरात्रौत्सवात दोन मंडळांत काही दिवस धुमसणाऱ्या वादाला उग्र रूप आले आणि सात-आठ जणांच्या सशस्त्र गटाने दौलतनगर, तीन बत्ती चौकातील सुमारे आठ-दहा घरांवर तुफान दगडफेक करून पेट्रोल टाकून वाहने जाळण्याचा व तोडफोडीचा प्रकार घडला. ...
गाईच्या दुधास बोनस देण्यास नकार देणाऱ्या गोकुळ दूध संघासमोर गुरुवारी मिरजेमधील दूध उत्पादकांनी एकत्र जमून संताप व्यक्त केला. संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संघाला परवडत नसल्यानेच हा निर्णय घेतला आहे; तथापि आपल्या भावना २२ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक ...
दसरा संपल्यानंतर जाहीर प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची प्रचार कार्यालये गुरुवारी मतदारांची जोडणी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरश: बहरली. ...