इंद्रजित देशमुख महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार ... ...
गडहिंग्लज येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व देवदासी चळवळीतील बिनीचे शिलेदार गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष प्रा.विठ्ठल बन्ने (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...
कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
आपत्तीचे निवारण करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनावर जोर देणाºया सरकारने धुळाप्पा आंबी यांच्यासारख्या देवदूताची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा हजारो पूरग्रस्तांतून व्यक्त होत आहे. ...
कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात साफसफाई करण्यात आली. यामध्ये विविध संघटनांनी भाग घेतला होता. दिवसभरात तब्बल दीड हजार टन कचºयाचा उठाव करण्यात आल्याची माहिती केडीएमजीचे संयोजक इंद्रजित नागेशकर यांनी दिली. ...
सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत पूरग्रस्त भागातील वारांगणांना विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. विभागात शिकणाऱ्या विद्यार्र्थ्यांनी वारांगणा सखी संघटनेच्या माध्यमातून सुमारे २५ वारांगणांपर्यंत ही मदत पोहोचविली. ...
शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, साहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरूपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी दिली. ...
अतिवृष्टी व महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या धुमडेवाडी, निट्टूर, कोवाड, दुडंगे, कुदनूर, राजगोळी, कोनेवाडी, चंदगड येथील पूरग्रस्तांची व शेतकऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली असून ...