कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेले १० दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. विशेषत: माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ...
महापुरात कोसळलेल्या मतदान केंद्रांचे, तसेच दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या केंद्रांचा तातडीने आढावा घेऊन याबाबतचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येथे जिल्हा निवडणूक विभागाला दिले. ...
महापुराच्या आपत्तीनंतर गाव तिथं नाव हा प्रस्ताव आता पुढे आला आहे. सुमारे ४७ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सुरुवातीला लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू होते. ...
जुलै-ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला. ...
आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरतो, जनतेसाठी लढणे हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी ...
नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणामुळे ५० हजार कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. हक्काचे घर, जमीन, पाण्यासाठी त्यांचा गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. आदिवासींमधील अहिंसा आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यामुळे या लढ्याची धार अजूनही ...
पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तप ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘महावितरण’कडून सवलतीच्या व वहन आकारासह मात्र ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येणार आहे. तरी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन ...