शून्यावरून चार आमदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. शिवाय पाच जागा लढवून त्यांतील चार जिंकल्या आहेत. या जागा निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ...
भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपला पाठिंबा दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आवाडे काँग्रेससोबत राहिले असते तर राज्यात त्यांना मंत्रिपद मिळाले असते, ...
रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ ...
पुढे पाच किलोमीटर सीमारेषेवर जवानांशी गप्पा मारून डोळ्यांत न मावणारे निसर्गसौंदर्य अनुभवत पुढचा प्रवास सुरू झाला. रिकांगपिओवरून टीमने काल्पाला मुक्काम केले. येथे किन्नर कैलासचं विलोभनीय सौंदर्य पाहायला मिळाले. ...
राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचामुळे गेले २0/२२ दिवस पाटील मुंबईतच होते. त्यांना भेटण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती; त्यामुळे त्यांनी बुधवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना मोकळेपणान ...
नोकरदार व पेन्शनधारक लोक जास्त आहेत. त्याशिवाय जैनधर्मियांचे तीर्थक्षेत्र समजले जाणारे बाहुबली क्षेत्र याच गावाच्या हद्दीत येते. कुंभोज हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मगाव म्हणूनही त्यास वेगळे महत्त्व आहे. ...
आजपासून गाळप हंगाम; पण पश्चिम महाराष्ट्र शांतच राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आज, शुक्रवारपासून राज्यभरातील गळीत हंगाम सुरू होणार आहे; पण कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ...