गेल्या महिनाभर पाणीच शेतीला मिळत नसल्यामुळे ऊस पीके करपून गेली आहेत . याचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फटका बसला आहे .ऊस पीके वाळून गेल्याने पाणीपुरवठा संस्थांनी एकरी ४० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा साखर कारखान्याच्या ऊस ...
ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प् ...
‘ट्राय’ने १ फेब्रुवारी २०१९ पासून केबल संदर्भातील नियमात बदल केले. पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा ग्राहकांना दिली. मात्र, चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करणे बंधनकारक केले. यासाठी १५०० ते २००० रुपयांचा अधिक खर्च करावा लागल्याने ग्रामीण भागात ...
शिवसेना आणि भाजप सत्तेत असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातही या दोघांचे फारसे सख्य नव्हते; परंतु युतीधर्मामुळे प्रचार प्रारंभ, सभा, मेळावे एकत्र घेतले जात होते. मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या सहकार्यातून खासदार झालेले संजय मंडलिक यांनीही चंद्रकांत पाटील यांच् ...
सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना ...
शहरात जागेची अडचण आहे. मातीत खेळू नकोस, इन्फेक्शन होईल, अशी भीती लहान वयात मुलांना घातली जाते. पालकांनाही वेळ नसल्याने ते आपल्या मुलांना लहान वयातच संगणक व मोबाईलवेडे बनवत आहेत. ...
या वादातून त्याने पत्नीला शिवीगाळ केली. शारदादेवी यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अधिकच संतप्त झाला. त्याने बेदम मारहाण करून चाकूचा धाक दाखविला. तुझ्याजवळ असलेले सर्व दागिने आणि पैसे आताच्या आता दे, अशी धमकी दिली. ...
साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडी सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात ती हळूहळू वाढत जाते; पण परतीच्या पावसाने ऋतुमानच बदलून गेले. नोव्हेंबर महिना निम्मा झाला तरी थंडीचा पत्ताच नव्हता. ...