या रॅलीमध्ये संविधान घोषवाक्य फलक घेऊन सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. रॅलीच्या समारोपानंतर त्याचे कार्यक्रमात रूपांतर झाले. ...
युती सरकारच्या काळात या समित्यांवर भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. आता नवे सरकार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदे द्यावी लागणार आहेत. ...
वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी हजारो कोटी रुपये कमावलेच ना. मग आज शेतक-यांना द्यायची वेळ आली तर माघार का म्हणून? माझी सरकारला परत एकदा हीच विनंती आहे की, आपण या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून ...
संबंधित कर्मचारी गावात राहत असल्याबाबतचा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव बंधनकारक करण्यात आला आहे; मात्र अनेक कर्मचारी असा ठराव कागदोपत्री जोडत असून, शक्यतो ते ...
मराठा मोर्चाच्या मागणीनंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुण्यात स्थापन झाली. या संस्थेअंतर्गत स्त्री-पुरुष समानता, जातीय सलोखा, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांवर जनजागृती करण्यासाठी व स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी ...
कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर राहता येणार का? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता ... ...
लोकसभा निवडणुकीमुळे अपुरे मनुष्यबळ असल्याने प्रक्रियेला विलंब झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता चार महिने उलटले, तरी अद्याप संचालक निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ...
महापौर सूरमंजिरी लाटकर म्हणाल्या, प्रथम नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिष्टमंडळाने भेटावे. त्यात काय निर्णय होतो, हे पाहावे. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवावी. त्यात मग काहीही होवो. त्यासाठी मीही रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. ...