कोल्हापूर शहरातील खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावडा या मार्गावर ड्रेनेजलाईनच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद होता, रविवारपासून अंशत: रस्ता खुला झाला. महापालिकेच्या वतीने सोमवारी येथील मुरुम टाकून रस्त्याचे सपाटीकरण सुरू केले आहे. दरम्य ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झाला. ‘अरबी’ समुद्र व हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात बदल झाला असून या पावसाने भाजीपाल्यासह वीटभट्टीचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शनिवारपर्यंत ढगाळ वातावरण रा ...
मोबाईल कंपनीच्या बदलेल्या दरामुळे ‘अनलिमिटेड पॅक’ योजना आता मोडीत निघाली आहे. ‘कंपनी टू कंपनी कॉलिंग’ मोफत राहणार असले तरी इतर कंपनीच्या मोबाईल ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा आल्या आहेत. महिन्याला एक हजार मिनिटेच मोफत कॉलिंग करता येणार आहे. त्याच्यावर ब ...
मराठी चित्रपट व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सभा १५ तारखेला होत आहे. या सभेत मिलिंद अष्टेकर यांची विनयभंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर घडलेले नाट्य, महामंडळाने पाठवलेली नोटीस व सभासदत्व रद्दच ...
कोल्हापूर महापालिकेमध्ये वर्षाला साडेतीन कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली जाते. प्रत्यक्षात हा सर्व निधी खर्च होत नाही. वर्षभरात केवळ १0 लाखांचा निधी वितरीत झाला आहे. ...
मरुधररत्न परमपूज्य आचार्य श्री रत्नाकर सुरीश्वरजी महाराज व साधू भगवंतांचे कोल्हापुरात आगमन झाले. यानिमित्त प्रतिभानगरमधील रेड्याची टक्कर येथे त्यांचे धार्मिक पद्धतीने स्वागत करून त्यांची पालखीमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
मराठी चित्रपटसृष्टीची जननी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या परंपरेत मोलाची कामगिरी बजावलेल्या कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा करत सोमवारी चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याला सोमवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. मराठी चित्रपट व्यावसाय ...
राजारामपुरी पाचवी गल्ली येथे दिशा अकॅडमी नावाने आॅफिस सुरू करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून मुंबईच्या भामट्याने लोकांना साडेसात लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयित विलास गणपती वाघमारे (रा. मलुंड, मुंबई) याच्यावर राजारामपुरी पोलीस ...
थकीत घरफाळा असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली असून, मुदतीमध्ये थकीत रक्कम जमा केली नसल्यास संबंधितांची मिळकतच सील केली जाणार आहे. ...
काश्मीरमध्ये सरकारविरोधात उद्विग्नेतून तेथील युवक दगडफेक करीत नसून बेरोजगारी असल्याने शे-पाचशे रुपयांच्या मोबदल्यात ते करीत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर कायद्याचे राज्य पुनर्स्थापित होणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध ...