कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूंशी लढायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने आधी या विषाणूची माहिती करून घेतली पाहिजे म्हणून महापालिका प्रशासनाने जनजागृतीवर विशेष जोर दिला आहे. त्याकरिता प्रत्येक विभागीय कार्यालयास तीन याप्रमाणे बारा रिक्षा व त्यावर लावण्यात ...
भारतीय पंचांगानुसार नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त नागरिकांनी साखरेच्या माळा व चिव्याच्या काठीची खरेदी केली. मात्र यंदा मुहूर्ताच्या खरेदीवर कोरोनाचे सावट असणार आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस व प्रशासनाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले ) येथील टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारे पुण्या-मुंबईकडील वाहने अडविण्यात आली होती. यामधील प्रवाशा ...
जमावबंदीचा आदेश, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अन्नधान्याचा साठा करण्याची गरज नाही, पॅनिक होऊ नका.. या सगळ्या आवाहनाला बासनात बांधून ठेवत सोमवारी कोल्हापूरकरांनी भाजी मंडई आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. त्यामुळे व्यावसायिक ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूरमधील नागरिकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ कडकडीतपणे पाळला. त्यामुळे शहरातील विविध परिसरात दिवसभर आवाजाची पातळी कमी राहिली. ...
परदेशातून आलेल्या लोकांची यादी सोशल मीडियावर प्रसारित करून ते ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा अप्प्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर असून, अशी यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रक ...
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले. ...