कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी ‘जीवनावश्यक सेवा’ म्हणून बाजार समितीतील वाहतूक आणि सौदे सुरुच आहेत. कांदा-बटाटा येथे पिकत नसला तरी दर चांगला मिळत असल्याने श्रीगोंदा, नगर, जेजुरी, इंदौर, आग्रा येथील शेतकऱ्यांकडून कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार ...
शहरातील प्रमुख रस्त्यावर जेथे भाजी विक्रेत्यांना पट्टे मरून देण्यात आले होते, त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी गुरुवारी सकाळी लवकर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी भाजी विक्री करण्यास मज्जाव केला. विक्रेत्यांना तेथून हटकले. शहराच्या विविध भागांत फिरून भाजी ...
मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे. ...
‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला दहा दिवस उलटले असून अजूनही १४ दिवस बाकी आहेत. दरम्यान, सर्व शहरे आणि खेड्यातील केशकर्तनालये, सलून व ब्युटी पार्लरदेखील लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे केस कुठे कापायचे, दाढी कुठे करायची ? अशी कुज ...
‘फिरल्यानं काय होतंय’ ही मानसिकता त्यांना अडचणीत आणू शकते. पोलिसांनी अशा नागरिकांना फटकारले आणि घरी जाण्याचा सल्ला दिला. सकाळी फिरायला गेलेल्या, तसेच सायकलिंग करणा-या नागरिकांना त्यांची नावे, काय करतात, कोठे राहता हे विचारून त्यांचे उपहासात्मक व्हिडि ...