वेळेत निकाल लावण्याची परंपरा विद्यापीठाने यावर्षीही जपली. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नियोजनबद्ध काम करून ७३९ परीक्षांचे निकाल तीस दिवसांमध्ये जाहीर केले आहेत. ...
आत्महत्याग्रस्त-गरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी धर्मादाय कार्यालयाने पुढाकार घेतला होता. पण या संस्था बाजूला राहिल्या आणि जंगी विवाह सोहळा राजकीय पक्षाच्यावतीने केला. विवाह सोहळ्यासाठी दिलेला तब्बल १० लाखांचा निधी फक्त मांडवावरच खर्च करण्यात ...
आमदार झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर शहराचा विकास आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. निरीक्षणातून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच जीवनात त्यांनी कधी अपयश पाहिलेले नाही. ...
दुर्गम आणि ग्रामीण भागात असणाऱ्या शाळेसाठी मुलांची रोज तीन किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट होत होती .सायकल मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोगनोळी, आंबोली, करूळ, आंबा, राष्ट्रीय महामार्ग यांसारख्या आठ ठिकाणांहून प्रामुख्याने प्रवेश करता येतो. या सर्व ठिकाणी महसूल व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने तपासणी नाके उभे करण्यात येत आहेत. ...
जिल्हा बँकेतील महिला राखीव गटासाठी जनता दलाचे माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती महेश कोरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याने काँग्रेसला ताकद मिळणार आहे. तरीही राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने त्या त्या वेळच्या परिस्थितीवर निर्णय अवलंबून राहणार आहे. ...
‘११२’ ही हेल्पलाईन मारामारी, आत्महत्या, खून, जबरी चोरी, लुबाडणूक आदी गंभीर गुन्ह्यांत तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘टोल फ्री’ची हेल्पलाईन आहे. बायको भांडतेच, नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय यासाठी कशाला हवी आहे ही हेल्पलाईन. ...