शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

अलमट्टीप्रश्नी आज मुंबईत बैठक, महायुतीच्या १८ लोकप्रतिनिधींनाच निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:28 IST

कोल्हा पूर : अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कोल्हा पूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जोरदार आवाज उठवला असला तरी बुधवारी ...

कोल्हापूर : अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जोरदार आवाज उठवला असला तरी बुधवारी याच प्रश्नासाठी सरकारने बोलवलेल्या बैठकीला केवळ महायुतीच्याच १८ आमदार-खासदारांना निमंत्रित केले आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापूर येत असल्याचा दावा दोन्ही जिल्ह्यांतील सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांकडून केला जात आहे. सध्या अलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. याला कडाडून विरोध करत शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिरोळजवळ आंदोलन केले होते. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी मुंबईत मंत्रालयात दुपारी ३:३० वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीचे दोन खासदार, १६ आमदार, अलमट्टी उंचीवाढ विरोधी संघर्ष समितीसह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

अलमट्टीचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत असल्याने आपल्या सर्वांची यात एकजूट असावी, यासाठी आम्ही पुढाकार घेऊन सर्वपक्षीय मोट बांधली होती. मात्र, सरकारने आजच्या बैठकीला केवळ महायुतीच्याच लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. महाविकास आघाडीच्या एकाही लोकप्रतिनिधीला बोलवलेले नाही. सरकारला एकतर्फी निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ देत. -सतेज पाटील, गटनेते, विधान परिषद, काँग्रेस, आमदार 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकDamधरणMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीfloodपूरMahayutiमहायुती