शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

कोल्हापूर : क्षयरोग निर्मूलनासाठी ‘टीबी कॉल सेंटर’ची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:54 PM

जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, सरकारने २०२५ हे साल क्षयरोग निर्मूलनासाठी निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये विविध नवीन योजनांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार यांनी दिली.

ठळक मुद्देसुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम क्षयरोग निर्मूलनासाठी ‘टीबी कॉल सेंटर’ची स्थापना

कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, सरकारने २०२५ हे साल क्षयरोग निर्मूलनासाठी निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये विविध नवीन योजनांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार यांनी दिली.यातीलच एक भाग म्हणून भारत सरकारने टीबी कॉल सेंटर सुरू केले आहे. ही टीबी हेल्पलाईन टोल फ्री असून यामध्ये अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना पुन्हा उपचार सुरू करण्याकरिता समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच या कॉल सेंटरमार्फत सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील क्षयरुग्णांची नोंदणी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक व खासगी क्षेत्रांतील क्षयरुग्णांकडून येणाऱ्या कॉलला मार्गदर्शन केले जात असून, क्षयरोगाविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याकरिता सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी कुंभार यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल