शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

हालशुगरचे साडेचार लाख टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST

निपाणी : निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ सालच्या गळीत हंगामात ४ लाख ३४ हजार ७१० मेट्रिक ...

निपाणी : निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ सालच्या गळीत हंगामात ४ लाख ३४ हजार ७१० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून, ५ लाख १५ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तसेच शेकडा उतारा ११.८५ इतका आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

दिनांक ३० ऑक्टोबर २०२०पासून हालशुगरचा गळीत हंगाम सुरू झाला होता. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद यांनी नोंदणी केलेला ऊस गाळप केला आहे. तसेच ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा अपुरी पडल्यामुळे आम्ही नोंद केलेला ऊस शेजारील कारखान्यांनी गाळप केला आहे. हंगामात पाच लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट गाठता आले नाही तरीसुद्धा कठीण परिस्थितीवर मात करत चार लाख ३४ हजार ७१० मेट्रिक टन ऊसाचे गाळप कारखान्याच्या इतिहासात प्रथमच केल्याचे कोठीवाले यांनी म्हटले आहे.