शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
2
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
3
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
4
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
5
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
7
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
8
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
10
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
11
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
12
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
13
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
14
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
15
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी
16
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
17
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
18
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
19
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
20
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?

साधू-संतांमुळेच सशक्त समाज निर्मिती: भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 4:09 PM

कोल्हापुरातील भक्तीपूजा नगरमध्ये श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्यावतीने भारत पदयात्रेला निघालेले आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सगळे राजशिष्ट्याचार बाजूला ठेवून आचार्यांप्रती आदर व्यक्त करत खाली बसले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देसाधू-संतांमुळेच सशक्त समाज निर्मिती: भगतसिंह कोश्यारी आचार्य महाश्रमणजी यांचा नागरीक सत्कार

कोल्हापूर : भारतातील साधू संतांनी शिकवलेल्या जीवनमुल्यांमुळे सशक्त समाजाची निर्मिती होत असून ही या देशाची विशेषता आहे. त्यांच्या वाणीने आत्मा शुद्ध होतो. व्यावहारिक आयुष्य जगताना सूर्याच्या किरणांप्रमाणे त्यांच्या साधनेचा प्रकाश आपल्यावर पडावा यासाठी प्रत्येकाने काही काळ या ऋषीमुनींच्या सानिध्यात घालवावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले.सदभावना, नैतिकता आणि नशामुक्तीचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी भारत पदयात्रेला निघालेले आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या नागरिक सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भक्तीपूजा नगरमध्ये श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्यावतीने या दिमाखदार सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आॅल इंडिया जैन मायनोरिटीचे अध्यक्ष ललित गांधी, भाजपचे विजयराज पैरानिक उपस्थित होते.महापौर निलोफर आजरेकर यांनी आचार्य आल्याने आमची शाहू नगरी पावन झाल्याची भावना व्यक्त करत त्यांचे स्वागत केले. मुनी कुमारश्रवण यांनी पदयात्रेचा उद्देश सांगितला. यावेळी विजयराज पैराणिक, मनोगत व्यक्त केले. उत्तमचंद पगारिया यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीkolhapurकोल्हापूर