शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
3
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
4
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
5
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
6
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम समोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
7
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
8
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
10
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
11
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
12
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
13
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
14
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
15
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
16
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
17
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
18
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
19
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
20
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्याजवळ कार अपघातात पाच ठार, तीघे जखमी; गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 12:53 PM

कोल्हापूर- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

कोल्हापूर- पुण्याहून गणपतीपूळ्याला देवदर्शनाला जात असताना आंब्याजवळील अपघाती वळणावर कार आदळून अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलं, दोन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तळवडे वळणावर हा अपघात झाला. संतोष राऊत, अपर्णा संतोष राऊत, दिपक शेळकंदे, वरूणा शेळकंदे, प्रज्ञा (वय 5 वर्ष) ही पाच मृतांची नाव आहेत. तर चालक प्रशांत पाटणकर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. 

हडपसर (पूणे) येथील राऊत, शेळकंदे कुटुंब शुक्रवारी सकाळी गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघाले होते. दोन कुटुंब त्यांच्या मुलांसह सलग सुट्यांमुळे कोकणात देवदर्शनाला निघाले होते. मलकापूरनंतर आंब्याजवळ गाडी येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावर आदळली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुलांचा मलकापूर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर