आजच्या युगात तरूणांसाठी सेल्फीची क्रेझ बघायला मिळते, तर काही लोक याकडे श्राप म्हणून बघतात. कारण या सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं. ...