शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्नाच्या दिवशीच गायब झाला नवरदेव, तिचं दुसऱ्याशी लग्न झाल्यावर परतला आणि अजब सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:34 IST

वधु मंडपी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पाहुण्या्ंच्या स्वागताचीही पूर्ण तयार झाली होती. पण...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh News) कानपूरमध्ये (Kanpur Groom run away on marriage day) एका लग्ना दरम्यान ऐनवेळी नवरदेव अचानक गायब झाला. यानंतर मुलीच्या परिवाराचा सन्मान ठेवण्यासाठी एका नातेवाईकाने त्याच्या भावासोबत तरूणीचं लग्न लावून दिलं ही घटना कानपूरच्या पालेहपूर गावातील आहे. या गावातील श्रीराम प्रजापती यांच्या घरात लग्नाची जोरदार तयारी केली सुरू होती. सांयकाळी त्यांची मुलगी शशीचं लग्न होणार होतं.

रायपूर गावातून वरात येणार होती. आणि ते वरातीतील पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. तेच दुसरीकडे नवरदेव धर्मेंद्रचे वडील धर्मपालही आपल्या मुलाच्या लग्नावरून आनंदी होते. तेही तयारीला बिझी होते. केसांना रंग लावण्यासाठी ते मुलाला सोबत घेऊन सलूनमध्ये गेले. मुलगा काहीतरी करणार याची त्यांना भनकही नव्हती. (हे पण : सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....)

जेव्हा धर्मपाल केसांना रंग लावत होते तेव्हा सलून त्यांचा मुलगा अचानक गायब झाला. बराच वेळ तो घरी परतला नाही त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ही माहिती मुलीकडच्यांना लागली तेव्हा तर गोंधळ आणखीनच वाढला. वरात जाण्यासाठी तयार होती, पण नवरदेवाचा सायंकाळपर्यंत काहीच पत्ता नव्हता. नवरी सजून-धजून नवरदेवाची वाट बघत होती. नंतर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. (हे पण वाचा बोंबला! लग्न लागणार इतक्यात मंडपातच नवरदेव अन् पंडिताची धुलाई, कारण वाचून व्हाल अवाक्....)

रात्री ११ वाजेपर्यंत नवरदेवाचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे नवरी रडायला लागली. लग्न जुळवणाऱ्या व्यक्तीने नवरीची स्थिती बघून आपला भाऊ महेशसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नवरीच्या घरचे लोकही सन्मान वाचवण्यासाठी लग्नास तयार झाले. नवरीही यासाठी तयार झाली आणि दोघांचं लग्न लावून दिलं गेलं.

आश्चर्याची बाब म्हणजे तरूणीच्या लग्नाच्या दोन दिवसांनंतरच बेपत्ता नवरदेव धर्मेंद्र आपल्या घरी परत आला. त्याने त्याच्या आई-वडिलांना खोटी कारणे सांगितली. तो म्हणाला की त्याला कुणीतरी इंजेक्शन दिलं आणि त्याला किडनॅप केलं होतं. जेव्हा पोलिसांनी धर्मेंद्र पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याने खरं खरं सांगितलं. (हे पण वाचा : एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट...)

तो म्हणाला की, लग्नाच्या दोन दिवसांआधीच तो गावातील त्याच्या प्रेयसीला घेऊन पळून गेला होता. पण घरातील लोकांनी पकडलं होतं. त्याने सांगितलं की, त्याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं. पण घरातील लोक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तो लग्नाच्या दिवशी संधी बघून गायब झाला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttam Nagar Policeउत्तम नगर पोलीसUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न