शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

लग्नाच्या दिवशीच गायब झाला नवरदेव, तिचं दुसऱ्याशी लग्न झाल्यावर परतला आणि अजब सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:34 IST

वधु मंडपी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पाहुण्या्ंच्या स्वागताचीही पूर्ण तयार झाली होती. पण...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh News) कानपूरमध्ये (Kanpur Groom run away on marriage day) एका लग्ना दरम्यान ऐनवेळी नवरदेव अचानक गायब झाला. यानंतर मुलीच्या परिवाराचा सन्मान ठेवण्यासाठी एका नातेवाईकाने त्याच्या भावासोबत तरूणीचं लग्न लावून दिलं ही घटना कानपूरच्या पालेहपूर गावातील आहे. या गावातील श्रीराम प्रजापती यांच्या घरात लग्नाची जोरदार तयारी केली सुरू होती. सांयकाळी त्यांची मुलगी शशीचं लग्न होणार होतं.

रायपूर गावातून वरात येणार होती. आणि ते वरातीतील पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. तेच दुसरीकडे नवरदेव धर्मेंद्रचे वडील धर्मपालही आपल्या मुलाच्या लग्नावरून आनंदी होते. तेही तयारीला बिझी होते. केसांना रंग लावण्यासाठी ते मुलाला सोबत घेऊन सलूनमध्ये गेले. मुलगा काहीतरी करणार याची त्यांना भनकही नव्हती. (हे पण : सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....)

जेव्हा धर्मपाल केसांना रंग लावत होते तेव्हा सलून त्यांचा मुलगा अचानक गायब झाला. बराच वेळ तो घरी परतला नाही त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ही माहिती मुलीकडच्यांना लागली तेव्हा तर गोंधळ आणखीनच वाढला. वरात जाण्यासाठी तयार होती, पण नवरदेवाचा सायंकाळपर्यंत काहीच पत्ता नव्हता. नवरी सजून-धजून नवरदेवाची वाट बघत होती. नंतर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. (हे पण वाचा बोंबला! लग्न लागणार इतक्यात मंडपातच नवरदेव अन् पंडिताची धुलाई, कारण वाचून व्हाल अवाक्....)

रात्री ११ वाजेपर्यंत नवरदेवाचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे नवरी रडायला लागली. लग्न जुळवणाऱ्या व्यक्तीने नवरीची स्थिती बघून आपला भाऊ महेशसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नवरीच्या घरचे लोकही सन्मान वाचवण्यासाठी लग्नास तयार झाले. नवरीही यासाठी तयार झाली आणि दोघांचं लग्न लावून दिलं गेलं.

आश्चर्याची बाब म्हणजे तरूणीच्या लग्नाच्या दोन दिवसांनंतरच बेपत्ता नवरदेव धर्मेंद्र आपल्या घरी परत आला. त्याने त्याच्या आई-वडिलांना खोटी कारणे सांगितली. तो म्हणाला की त्याला कुणीतरी इंजेक्शन दिलं आणि त्याला किडनॅप केलं होतं. जेव्हा पोलिसांनी धर्मेंद्र पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याने खरं खरं सांगितलं. (हे पण वाचा : एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट...)

तो म्हणाला की, लग्नाच्या दोन दिवसांआधीच तो गावातील त्याच्या प्रेयसीला घेऊन पळून गेला होता. पण घरातील लोकांनी पकडलं होतं. त्याने सांगितलं की, त्याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं. पण घरातील लोक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तो लग्नाच्या दिवशी संधी बघून गायब झाला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttam Nagar Policeउत्तम नगर पोलीसUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न