शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST

त्याला एकट्यालाच व्यवसाय करायचाय.. कोरोनामुळे सध्या व्यवसायाच्या वेळांवर निर्बंध आलेले आहेत. दुपारी ४ नंतर व्यवसाय बंद करावे लागत आहेत. ...

त्याला एकट्यालाच व्यवसाय करायचाय..

कोरोनामुळे सध्या व्यवसायाच्या वेळांवर निर्बंध आलेले आहेत. दुपारी ४ नंतर व्यवसाय बंद करावे लागत आहेत. तसेच लॉकडाऊनमुळेही अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांनाही नाइलाजाने व्यवसायाकडे वळावे लागले आहे. त्यातही कमी भांडवलाचा व सोपा तसेच अधिक चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून भाजीपाला व्यवसाय करण्यावरच भर दिला जात आहे. त्यामुळे या व्यवसायात सध्या स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्याचा प्रत्यय भाजीबाजारात सकाळी लवकर गेल्यावर तेथील विक्रेत्यांच्या आपसातील चर्चेवरून आलाच... दुकान लावण्याची लगबग या विक्रेत्यांची सुरू होती. एका भाजी विक्रेत्याचे नाव घेऊन दुसऱ्याने विचारले की, तो अजून आला नाही का? त्यावर तिसऱ्याने उत्तर दिले की, तो तर पहाटेपासूनच भाजीपाला लिलावाच्या ठिकाणी होता. सगळी घाई तर त्यालाच होती. जणू त्याला एकट्यालाच व्यवसाय करायचाय... पण अजून का आला नाही काय माहिती? या चार वाक्यातूनच या भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात आलेल्या स्पर्धेचा अंदाज आला.