शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

यावल येथे साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 5:43 PM

साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा मंगळवारी झाली.

ठळक मुद्दे१०० टक्के विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व स्वाध्याय नोंदणी करून सोडवून घेणे गरजेचे : गटशिक्षणाधिकारी नईम शेख सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

डोंगर कठोरा : यावल येथील साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा मंगळवारी झाली. १०० टक्के विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व स्वाध्याय नोंदणी करून सोडवून घेणे गरजेचे असल्याचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी सांगितले.व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जयंत चौधरी, केंद्रप्रमुख महंमद तडवी, विजय ठाकूर, प्रमोद सोनार, प्रमोद कोळी, सुलोचना धांडे, मुख्याध्यापक सुरेश वाघ, बाळू पाटील, गणेश गुरव, प्रमोद जोशी आदी उपस्थित होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करून स्वाध्याय नोंदणी मोबाईलवर करून ते सोडून घेणे गरजेचे आहे.  तसेच तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वांनी ओळखपत्राचा वापर करावा. तालुक्याचे आधार कार्ड नोंदणीचे काम ८६.५६ टक्के इतके झालेले असून उर्वरित नोंदणीसाठी शाळांना सूचना देण्यात आले आहेत. सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यात स्वाध्याय योजना, शालेय पोषण आहार योजना, आधार नोंदणी, सरल प्रणाली, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, तंबाखूमुक्त शाळा अभियान, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती, जलजीवन मिशन, दहावी व  बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरणे आदी विषयावर  चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच तंत्रस्नेही शिक्षक व बीआरसीचे विषयतज्ञ किशोर चौधरी, समाधान कोळी, राहुल पाटील, शेवाळे, वरडकर आदी उपस्थित होते.मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी नईम शेख. सोबत जयंत चौधरी आदी  मान्यवर.

टॅग्स :Educationशिक्षणYawalयावल