लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वेखाली महिलेचा पाय कापला रुळ ओलांडण्याच्या प्रयत्न : पाय ठेवताच रेल्वे झाली सुरू - Marathi News | The legs of the woman under the train were crossed by the cross | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेखाली महिलेचा पाय कापला रुळ ओलांडण्याच्या प्रयत्न : पाय ठेवताच रेल्वे झाली सुरू

जळगाव : रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात उभी असलेली रेल्वे सुरू होऊन त्याखाली पाय आल्याने विजया धनराज सावकारे (३०, रा. गेंदालाल मिल परिसर) या महिलेचा पंजा कापला गेला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. ...

स्थायीत भाजपाची मुस्कटदाबी सदस्यांचा आरोप : सत्ताधार्‍यांचा केला निषेध; सभेत बोलण्यावरून खडाजंगी - Marathi News | BJP's smiling member accused: ruling party's ban; Speech at the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थायीत भाजपाची मुस्कटदाबी सदस्यांचा आरोप : सत्ताधार्‍यांचा केला निषेध; सभेत बोलण्यावरून खडाजंगी

जळगाव : स्थायी समितीच्या सभेत बोलण्यास सत्ताधार्‍यांकडून भाजपाची मुस्कटदाबी होत असून भाजपाच्या सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण व सदस्यांनी सभेत केला. तसेच सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना सत्ताधार्‍यांच् ...

माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू राजस हॉस्पिटलमधील घटना : गळा दाबून हत्या केल्याचा संशय ; पती फरार - Marathi News | Suspicious death of Maine-Leki: Rajas hospital incident: Suspected suspect killed; Husband absconding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू राजस हॉस्पिटलमधील घटना : गळा दाबून हत्या केल्याचा संशय ; पती फरार

जळगाव : रिंगरोडवरील डॉ.राजेंद्र सरोदे यांच्या राजस हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्याला असलेले सचिन गुमानसिंग जाधव (वय ४० मूळ गाव मोयगाव ता.जामनेर) यांची पत्नी कविता (वय ३५) व मोठी मुलगी रिया (वय १५) या दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शुक्रवा ...

८२०० आंबे केले नष्ट - Marathi News | 8200 mangoes have been destroyed | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :८२०० आंबे केले नष्ट

अनेक वर्षातील मोठी कारवाई ...

वाघूरमध्ये शहराला ३ वर्ष पुरेल इतका पाणीसाठा - Marathi News | Water supply to the city of Waghur for 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघूरमध्ये शहराला ३ वर्ष पुरेल इतका पाणीसाठा

जळगाव : वाघूर धरणात अद्यापही शहराला आणखी तीन वर्ष पुरू शकेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीय पाणीटंचाईच्या संकटापासून मुक्त आहेत. ...

बंदीस्त नाट्यगृह ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार खडसेंनी केली पाहणी: उद्घाटनास हेमा मालिनी येणार - Marathi News | Hema Malini to be inaugurated, will be completed in October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंदीस्त नाट्यगृह ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार खडसेंनी केली पाहणी: उद्घाटनास हेमा मालिनी येणार

जळगाव : नाशिक विभागात कोठेही नाही असे भव्य बंदीस्त नाट्यगृह शहरात आकार घेत असून ऑक्टोबरमध्ये त्याचे काम पूर्ण होईल व उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने खासदार हेमा मालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात येणार असल्याची माहिती या प्रकल्पास भेट दिल्य ...

शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई मनपा : महापौरांचे आयुक्तांना पत्र - Marathi News | Municipal Corporation to take action against insurgents: Letter to Commissioner of the Mayor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई मनपा : महापौरांचे आयुक्तांना पत्र

जळगाव : शहरातील चौकांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न मनपाकडून स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्यांच्या मदतीने सुरू आहेत. मात्र काही खाजगी जाहिरातदार या चौकांमध्ये पोस्टर, होर्डीर्ंग लावून विद्रुपीकरण करीत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना म ...

सुरेश जैन विरोधातील बदनामीचा खटला अण्णा हजारेंकडून मागे - Marathi News | Suresh Jain's defamation suit against Anna Hazare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेश जैन विरोधातील बदनामीचा खटला अण्णा हजारेंकडून मागे

सुरेशदादा जैन यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असलेला बदनामीचा खटला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज मागे घेतला ...

जळगाव : पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया - Marathi News | Jalgaon: Wasting thousands of liters of water due to pipeline fountain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

राज्य दुष्काळाने होरपळत असताना जळगातील मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे ४ - ५ दिवसांपासून हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. ...