शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हंगाम वाया गेल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचे संकट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:27 IST

चाºयाला बुरशी लागल्याने गुरांच्या आरोग्याचा प्रश्न : नवीन चाºयासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा

जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा संपुर्ण खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बळीराजा चिंतेत आहे. त्यातच मका, ज्वारी व दादरीच्या पीकासह चाºयाचेही नुकसान झाल्यामुळे आता शेतकºयांसमोर चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या काही प्रमाणात हिरवळ असल्याने चाºयाची समस्या भागत असली तरी पुढील तीन महिने शेतकºयांना गुरांच्या चारा टंचाईचे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.दरवर्षी शेतकºयांकडून खरीप हंगामात गुरांच्या चाºयाची सोय व्हावी त्यासाठी मका, ज्वारी व दादरीचे पीक घेतले जाते. यातून शेतकºयांना धान्य ही मिळते व गुरांच्या चाºयांचा प्रश्न देखील मार्गी लागतो.दरम्यान, यावर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामावर पाणी फेरले गेले. त्यातच मका, ज्वारी चे पीक देखील खराब झाल्यामुळे गुरांसाठी चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.चाºयावर प्रक्रिया केली तर चारा ठरू शकतो फायद्याचाचाºयाची कुट्टी देखील ओली झाली आहे. त्यावर बुरशी चढली आहे.मात्र, या कुट्टीवर प्रक्रिया केली तर बुरशी निघून तो चारा गुरांसाठी फायद्याचा ठरु शकतो.कुट्टीवर ५ लीटर पाणी मारून व त्यात ५ किलो गुळ, अर्धा किलो युरीयाचा वापर करून कुट्टी उन्हात सुकवून गुरांना खावू घातल्यास गुरांना कोणताही त्रास होत नसल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी प्रल्हाद चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बुरशीयुक्त चारा गुरांसाठी धोकेदायकपावसामुळे चारा पुर्णपुणे वाया गेला आहे. तसेच चाºयाला बुरशी लागल्यामुळे हा चारा गुरांसाठी अपायकारक ठरत आहे. सध्या हिरवळ असल्याने शेतकºयांकडून मोकळ्या मैदान किंवा शेतात गुरांसाठी चाºयांचा प्रश्न भागवत असले तरी पुढील दिवसात चाºयाचा भिषण प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन चाºयासाठी शेतकºयांकडून रब्बी हंगामात पीकांची लागवड केली जाईल. मात्र, हे पीक येण्यासाठीही तीन महिन्यांचा काळ लागेल. त्यामुळे तीन महिने गुरांसाठी चारा आणावा तरी कोठून असा प्रश्न निर्माण होत आहे.बुरशीयुक्त चारा गुरांनी खाल्ल्यास गुरांना त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या किडनीवर परिणाम होवून गुरे दगावण्याचीही भिती असते. तसेच हा चारा गुरे देखील खाणे टाळतात.-प्रल्हाद चौधरी,पशु वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव