शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी चोपडा तालुक्यात थाटली कार्यालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 6:48 PM

चोपडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली संथ गतीने सुरू असतांना मात्र बाहेरील तब्बल आठ कारखान्यांनी शेतकºयांचा ऊस मिळविण्यासाठी कार्यालये थाटून ऊस घेऊन जायला सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देचोसाकाचे संचालक मंडळ शेतकºयांपर्यत कधी पोहचणार, जाणकारांचा सवाल उसाचे कमी क्षेत्र असल्याने पळवापळवी होणार

लोकमत आॅनलाईनचोपडा, दि.१४ : तालुक्यातील ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी परिसरात कार्यालये थाटली असून या पार्श्वभूमीवर चोसाकाचे संचालक मंडळ शेतकºयांपर्यंत कधी पोहचणार असा सवाल केला जात आहे.महाराष्टÑात यंदा ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने यंदाचा गाळप हंगाम चालविण्यासाठी सर्वच साखर कारखान्यांना उसाची पळवापळवी करावी लागणार आहे. हे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद ता. सटाणा येथील द्वारकाधीश साखर कारखाना, नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील पुष्पदंतेश्वर, औरंगाबाद जिल्हयातील कन्नड येथील साखर कारखाना, सिल्लोड येथील सिद्धेश्वर, जळगाव जिल्ह्यातील फैजपूरचा मधुकर , कोपरगाव येथील संजीवनी, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील मुक्ताई शुगर अँड पॉवर एनर्जी साखर कारखाना, शहाद्याचा सातपुडा कारखाना आदी बाहेरील कारखान्यांनी शहरात व ग्रामीण भागात कार्यालये थाटली आहेत, एव्हढेच नाही तर फैजपूर येथील मधुकर कारखान्याने ‘चोसाका’ कार्यक्षेत्रात ऊसतोड करणाºया मजुरांच्या टोळ्या उतरवून ते ऊस घेऊन जात आहेत.वास्तविक ‘चोसाका’चे बॉयलर अग्नी प्रदीपन होणे बाकी आहे, त्यात यंदा गाळप सुरु होण्याच्या काहीच हालचाली दिसत नसल्याने शेतकरी आपला ऊस बाहेर तर देत नसावा ना ? अशी शंका निर्माण झाली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ द्यायचा नसेल तर गाळप सुरु होण्यासाठी तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे. सध्या तरी गाळपाची साशंकता असल्याने ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत, म्हणून लवकर ऊस बाहेरील कारखान्याना पाठवून शेत मोकळे करण्याचे तो योजत असल्याचे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेChopdaचोपडा