शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 5:36 PM

जामनेर येथील सभेत सरकारवर टीका

जामनेर : तालुक्यातील मतदारांमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली असून, पराभवाची सुरुवात जामनेरमधूनच होईल, असे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी गुरुवारी येथील बोहरा मंगल कार्यालयात झालेल्या सभेत सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी टीका केली. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते चामोगिरी करतात, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे प्र्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गरुड यांना विजयी करण्याचे आवाहन करीत जामनेरचा माणूस पडला तरच इतर पडतील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगून त्यांनी शासनावर टीका केली. संजय गरुड, सुभानअली शेख व प्रफुल्ल लोढा यांची भाषणे झाली.जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, डी.के.पाटील, प्रदीप लोढा, शंकर राजपूत, अ‍ॅड. ज्ञानेश्वर बोरसे, राजेंद्र पाटील, किशोर पाटिल, डॉ.ऐश्वरी राठोड, प्रमिला पाटील, वंदना चौधरी, सरोजनी गरुड, प्रमोद पाटील, माधव चव्हाण, अनिल बोहरा, गफ्फार मलीक, डॉ.प्रशांत पाटील, अनिस पठाण, अशफाक पटेल, पारस ललवाणी, प्रल्हाद बोरसे, सुनील पाटील, गणेश झाल्टे आदी उपस्थित होते.