शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

धुळीने माखले सारे शेतशिवार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 10:48 PM

जळगाव-औरंगाबाद महामार्ग । शेतकरी वर्ग हैराण, उत्पादनावरही परिणाम

पाळधी, ता. जामनेर : परिसरातून जात असलेल्या जळगाव औरंगाबाद महामार्गाचे गेल्या दोन वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. पाळधी ते पहुर रस्त्याचे खोदकाम करून ठेवलेले असुन महामार्गावरून येणाऱ्या - जाणाºया लहान , मोठ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. रस्त्यावरील मातीतून वाहन गेले की लगेच धुळीचे लोट उठून नजीकच्या शेतातील पिकांवर बसून पिकांना याचा फटका बसत आहे.तसेच ये - जा करणाºया वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यालगतच्या अनेक शेतकऱ्यांची कपाशी, तुरी, मिरची, हरभरा, दुबारे मका पिके धुळीने माखल्याचे दृश्य दिसत असते.यामुळे धुळीने वाहनधारक तसेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या एक ते दोन वर्षभरापासून नेरी, पाळधी, पहुर व वाकोदपर्यत महामार्गाचे काम हे संथ गतीने चालू आहे. पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट तयार होऊन रस्त्यावर बर्याच लांबपर्यत धुळ पसरली जाते.यावेळी आसपासच्या शेतकºयांच्या शेतमालावर धुळ साचली जाते यामुळे येथील रस्त्यालगतच्या शेतातील कपाशी सह इतर पिकांचे मोठे नुकसान होत असून वाहनधारकही धुळीने त्रस्त झाले आहेत.कपाशीवर साचलेल्या काळपट धुळीने कापूस वेचणीसाठी तयार होत नाहीत. यामुळे कापुस वेचणी करणेही अवघड झाले आहे.पिकांची वाढ खुंटलीतसेच रब्बी पेरणीनंतर उगवलेला मका, हरभरा, गहू, ज्वारी या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत असुन धुळीच्या परिणामाने हीे पीके धोक्यात आली आहेत.