औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन होणार आहे. बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याचे सांगत या गावातील शेतक-यांनी महामार्गासाठी जमीन संपादनास विरोध केला आहे. ...
औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर डोणगाव (ता.अंबड) फाट्याजवळ सागर कंपनीचा गुटखा, पानमसाल्याचा ट्रक पेटल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ट्रक पेटला की पोलीस कारवाईच्या भीतीने चालक-मालकाने स्वत: च पेटवला याची चर्चा परिसरात सुरू आहे. ...
शेतक-यांची पहिली औद्योगिक वसाहत जिल्ह्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत असून यामाध्यमातून शेतकरी उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त होणार असून, उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ...
धनगरवाडी परिसरातील फुले नगर येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यावर अस्वलाने मागून हल्ला केला. मात्र त्याने धाडस दाखवत अस्वलाच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करत स्वतः जीव वाचवला. ...
लोकमत सखी मंच अंबड विभागाने आयोजित केलेल्या आनंदनगरीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत सखींनी एकच धमाल उडवूनन दिली. शनिवारी सांयकाळी शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आनंदनगरीत विविध पाक कलाकृतींच्या घमघमाटासोबतच बच्चे कं ...
जायकवाडी-जालना योजनेचा पाणीपुरवठा थकित बिलापोटी थांबविण्यात आला आहे. तशा आशयाची नोटीस पालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत झाला असून, अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. ऐन उन्हाळ्यात जालनेकरां ...