शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केलेल्या तुरीचे तब्बल आठ कोटी रूपये अद्यापही नाफेडकडून मिळाले नाही. तुरीची थकीत रक्कम कधी मिळणार अशी विचारणा शेतक-यांतून होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या कुठल्याच विभागातील अधिकारी वेळेवर कामे करीत नाहीत. पाणीटंचाई असो की सिंचन सर्वच विभागात मनमानी सुरू आहे. सदस्यांनी मागितलेली माहिती सभागृहात देण्याऐवजी वेळ मारून नेली जाते. याच मुद्यावर स्थायी समितीच्या स ...
संवाद क्रांतीमुळे टपाल सेवा सुरू राहील की नाही, अशी स्थिती असताना टपाल कार्यालयात पासपोर्टसारखी महत्त्वाची सेवा सुरू झाल्याने या कार्यालयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. लवकरच टपाल कार्यालयात बँकींग सेवाही सुरू होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. ...
जळगाव सपकाळ येथे नाभिक समाजाने दाढी-कटींगचे दर वाढवले. हे दर कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली. मात्र, नाभिक समाजाने दर कमी न करण्याचा निर्णय घेतल्याने गावक-यांनी ग्रामसभा घेऊन गावात दाढी-कटिंग करण्यावर बहिष्कार टाकण्याचा आगळा वेगळा ठराव घेतल ...