मनमाडहून घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ बुधवारी पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. ...
येत्या १८ ते २२ मे दरम्यान जालन्यात आयोजित पाच दिवसीय जालना महोत्सवासाठी (फेस्टिवल) उभारण्यात येणाऱ्या मंडप उभारणीच्या कामाचे बुधवारी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ...
खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांकडून ज्या प्रमाणे जमिनिची मशागत करून सुरू आहे, त्याप्रमाणे प्रशासनही कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना एक हजार २४३ कोटी ६० लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करा ...
परतूरचे गटविकास अधिकारी आर.एल. तांगडे यांना दीड महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गतच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये पाच वर्षांपासून काम केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना १० जुलै १९७४ च्या शासन निर्णयानुसार रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर (कन्व्हर्टेड रेग्युलर टेम्पररी एस्टॅब्लिशमेंट -सीआरटीई) घेण्याची ...
जालना जिल्ह्याची निर्मिती होऊन, आता ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जवळपास वीस जिल्हाधिका-यांनी येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परंतू केवळ पाच जणांनीच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून आले. ...