वामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. ...
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल ...
नादुरुस्त विद्युत ट्रॉन्सफार्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कन्हैय्यानगर विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ...
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव बंधाऱ्यात असलेले ६१ टक्के पाणी सोडण्यास शिवनगावकरांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास शिवणगाव बंधा-यातील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले. ...
येत्या एक, दोन दिवसात मीरा-भार्इंदर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार हेच जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेण्यास राजी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
बदनापूर तालुक्यात नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी ७५ टक्के जमीन संपादन झाले आहे. फेरमूल्यांकन व न्यायालयीन प्रकरणांमुळे ४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद - सोलापूर मार्गावरील कोळीबोडखा परिसरात रिक्षा व ट्रक चालकाला मारहाण करून लुटले होते. या प्रकरणातील एका आरोपीचा मृतदेह पोलिसांना सापडला ...
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. ...
परतूर रेल्वेस्थानकावर सध्या प्रवास्यांची प्रचंड गर्दी आहे. यातून वाट काढत रेल्वेत जाणे प्रवास्यांना जीवघेणे ठरत आहे. आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चढताना १० ते १२ प्रवासी पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली. ...