जालन्यात सिडको प्रकल्प व्हायला हवा, परंतु जायकवाडी योजनेतून या प्रकल्पास पाणी देण्यास नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केला. ...
रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीचा वापर करू देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तक्रार निवारण अधिका-यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. ...
अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. ...
जिल्हा क्रीडा संकुलाच्या भिंतीं , दरवाजे तुटले असून, खेळण्यासाठी सुविधा नसल्याने या संकुलाची दुरवस्था झाली आहे. परिणामी, याकडे खेळाडूंनी पाठ फिरविली आहे. ...
मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. मात्र या नंतरच्या मदतीचे दोन हप्ते हे केंद्रीय पथकाच्या अहवालानंतरच मिळणार आहेत. ...
निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे. ...