दर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्टेबल कृष्णा राऊत याच्या विरूध्द तक्रार आल्यावरून येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सकाळी सापळा लावला होता. मात्र, आपल्या विरूध्द कुठलातरी कट रचला जात असल्याचे लक्षात येताच राऊत याने पंचाच्या गळ्यातील कॉलर म ...
शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, ...
औद्योगिक वसहातीतील गेडोर कंपनी जवळ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास टेंपो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात एक युवक ठार तर अन्यएकजण गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांनी सांगितले. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नसल्याने याचा प्रभारी पदभार बदनापूरचे उपअभियंता देवरे यांच्याकडे होता. आता नाशिक येथील बांधकाम विभागातील कार्यरत असलेले एस.पी. बागडी हे पूर्णवेळ अभियंता म्हणून लाभले आहेत. ...
मुंबई ते नागपूर या ७०० किलोमिटरच्या समृध्दी महार्गासाठी जालना जिल्ह्यातील जवळपास २४ गावातील ८० टक्के भूसंपादनाची प्रकिया पार पडली आहे. या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये मिळाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांची कर्जमाफी देण्यासह पीकविमा तसेच ठिबक सिंचनाचे अनुदान , औजारे खरेदी, अस्तरीरकरण तसेच अन्य अनुदानाच्या माध्यमातून गेल्या सहा ते सात महिन्यात शेतकºयांना जवळपास ७२० कोटी रूपयांचे अनु ...
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत राहावे म्हणून आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी देखील याबाबत सकारत्मकता दाखवून आपण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क करणार असल्याची माहिती माझ्याजवळ दिली आहे ...