राज्यभरातील सर्व समाजाला मी शांततेचे आवाहन करतो. आपल्याला आरक्षण शांततेच्या मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करून मिळवायचे आहे असं आवाहन पडळकरांनी केले. ...
आरक्षण प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सुरू असलेलं वाक् युद्ध आता आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जालन्यात पुन्हा एकदा जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...