राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त जालना जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी गांधी चमन येथे महात्मा गांधी पुतळा येथे अभिवादन करण्यात आले. ...
हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता, मात्र तो खरा न ठरल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले ...
महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर.... कोट्यवधींचा निधी खेचून आणलाय जिल्ह्यासाठी. तरी समस्त जालनेकर मनातल्या मनात ओरडतातच बापडे! काय तर म्हणे पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदिवे, आरोग्यसेवा आणि अंतर्गत संपर्क रस्ते या जीव ...
शासनाच्या कर्जमाफीत बसलेल्या लाभार्थी शेतक-यांना खरीप हंगाम संपत येऊनही अद्याप पर्यंत कर्ज वाटप न झाल्याने बँक आॅफ महाराष्ट्राच्या विभागीय व्यवस्थापकासह शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव पाटील डोंगरे ...
जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. ...