शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे ...
पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ...
रोटरी क्लब आॅफ जालनातर्फे गेल्या १६ वर्षापासून फाटलेले ओठ, दुभंगलेली टाळू, चिकटलेली बोटे, जळाल्यानंतर हाता पायाला आलेले व्यंग इ. वर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया केली जाते ...
शिक्षणाला अच्छे दिन नव्हे तर चांगले दिवस नक्की येतील, असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी गुरूवारी जि.प.मध्ये आयोजित शिक्षक दरबार कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी शिक्षकांनी आपल्या अनेक समस्यांचा पाढा आ. काळे यांच्यासमोर वाचला. ...
जनरल स्टोअर्सचा व्यवसाय करणा-या पती- पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होताच एका शासकीय कर्मचा-याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी तीर्थपुरी येथे घडली ...