जालना: गेल्या वर्षीचा कृत्रिम पावसासंदर्भातला अनुभव वाईट आहे. त्यामुळे यावर्षी कृत्रिम पाऊस पाडण्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. ...
राजूर : मंगळवारीय अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन सोमवारी सायंकाळनंतर चारही बाजूंनी पावसाची आस मनी ठेवून गणरायाचा जयघोष करीत भाविकांचे पायी लोंढेच्या लोंढे राजूरच्या दिशेने येत होते. ...
जालना : टंचाईशी संबंधित व ईतर सर्व कामे गुणवत्तेची व्हावीत आणि त्यात पारदर्शकता असावी, यासाठी या कामांची गुणवत्ता तपासणीसाठी टाटा कन्सल्टन्सी यासारख्या संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे, ...