शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी कायद्याबाबत काँग्रेसची मोहीम यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरावर शेतकरी मेळाव्यांचे ...

जालना : केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरावर शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात कृषी कायद्यांची माहिती देऊन हे कायदे रद्द करावेत, यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून प्रदेश काँग्रेसने राज्यभर १० फेब्रुवारीपर्यंत तालुका ठिकाणी शेतकरी मेळावे घेतले जाणार आहेत. कृषी विरोधी कायदे व हे कायदे मागे घेण्यासाठी जन आंदोलन उभा करून केंद्र शासनाचा निषेध नोंदविला जाणार आहे. दिल्ली येथील आंदोलनात १५५ शेतकऱ्यांनी बलिदान दिले असून, त्यांना अभिवादन केले जाणार आहे. तालुकास्तरीय मेळाव्यानंतर २० फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा आणि पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा पातळीवरील शेतकरी मेळावे यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव आदींनी केले आहे.